तुकाराम मुंडेंचा पुढचा टार्गेट अकोट तालुक्यातील नाश्ता सेंटर असणार का?;

By Nilesh Sir

19/06/2026

एकीकडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात औषध दुकाने, दूध डेअरी, गुटखा विक्री आणि अन्न सुरक्षेबाबत धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. मात्र...

आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय! 23 आणि 24 जूनला पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी पूर्ण बंद

By Nilesh Sir

14/06/2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी, भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 जून आणि 24 जून 2026...

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

By Nilesh Sir

29/05/2026

वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी आणि रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना मुंबईच्या पायधूनी परिसरातून समोर आली आहे. एका महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान...

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

By Nilesh Sir

29/05/2026

आई होण्याच्या स्वप्नांनी डोळे भरून आलेल्या एका मातेच्या आयुष्यात काळाने असा घाव घातला की, तिच्या कुशीत येण्याआधीच चिमुकल्याचा श्वास कायमचा थांबला. प्रसूती वेदनांनी तडफडणाऱ्या आईला...

आई, बहीण, पत्नी… एका क्षणात संपले चार जीव”; सिंदेवाही जंगलातील हल्ल्याने महाराष्ट्र सुन्न

By Nilesh Sir

23/05/2026

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी तेंदूपत्ता वेचायला गेलेल्या निरपराध महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवत तब्बल...

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला-वर्ध्यात तापमानाचा कहर; पारा 46 अंशांवर, नागरिक हैराण

By Nilesh Sir

17/05/2026

महाराष्ट्रातील वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले असून विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे....

दररोज 17 चिता पेटतात… तरीही सत्ता शांत! महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या थांबेना;

By Nilesh Sir

15/05/2026

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्याची प्रत्येक व्यासपीठावर स्तुती केली जाते, त्या शेतकऱ्याचं आयुष्य आज इतकं स्वस्त झालं आहे की, त्याच्या मृत्यूची बातमीही आता समाजाला हादरवत...

घामाने पिकवलेला कांदा… पण घरी परतताना खिशात उरला फक्त उणे १ रुपया!

By Nilesh Sir

09/05/2026

ज्या हातांनी वर्षभर मातीत घाम गाळला…ज्या डोळ्यांनी हिरव्यागार पिकात संसाराचं स्वप्न पाहिलं…त्या शेतकऱ्याच्या हातात अखेर उरली ती फक्त “उणे १ रुपया” ची पावती! ही घटना...

“मध्यरात्रीचा भीषण अपघात! अमरावती-अकोला महामार्गावर चार तरुणांचा जागीच मृत्यू”

By Nilesh Sir

07/04/2026

अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण बडनेरा परिसर हादरून गेला आहे. बेलोरा विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन...

घरचं जेवणच बनलं मृत्यूचं कारण? तीन चिमुकल्यांचा एकाच वेळी मृत्यू…

By Nilesh Sir

06/04/2026

बुलढाणा तालुक्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तीन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला...

12341 Next
error: Content is protected !!